Category: विशेष लेख

बीडची कीड

सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात अखेर सव्वा महिन्याने वाल्मिक कराडवर ‌‘मोक्का‌’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून एका आरोपीला तपास यंत्रणा अटक करू शकलेल्या नाहीत. बीडमधील संघटित गुन्हेगारी हाताळण्यात…

मंदिरांतील वस्त्रसंहिता स्वागतार्हच !

  देशभरातील लक्षावधी गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आल्याचे वृत्त वाचनात आले. मंदिर प्रशासनाने एक पत्रक काढून तसे जाहीर केले आहे. मुंबईच्या मध्यवर्ती…

देशातील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी राजकीय पुढाऱ्यांनी गांधींजींच्या विचारांचे अनुकरण करावे

अहिंसेच पुजारी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी ३० जानेवारीला साजरी करण्यात येते.त्या निमित्ताने भ्रष्ट अधिकारी व भ्रष्ट राजकीय पुढाऱ्यांवर अंकुश लावण्याकरिता राज्य व केंद्र सरकारने जातीने लक्ष देण्याची गरज आहे. याकरीता…

महाकुंभमेळा.. अपप्रचार हाणून पाडायलाच हवा…

सध्या भारतात प्रयाग्रज येथे महाकुंभमेळा सुरू असून हा मेळा एकूण ४५ दिवस चालणार आहे. या मेळाव्यासाठी देशभरातून ४० कोटी हिंदू बांधव प्रयागराजला जाणार असून ते पवित्र गंगेत स्नान करणार आहेत.…

डॉ. होमी जहांगीर भाभा

भारताच्या आण्विक शक्तीचे जनक असे ज्यांना म्हटले जाते त्या डॉ होमी जहांगीर भाभा यांचा आज स्मृतिदिन. स्वतंत्र भारताला समर्थ आणि बलवान बनवण्यासाठी ज्या महान व्यक्तींनी जीवाचे रान केले त्यात डॉ…

आता बाजार सोलर कारचा?

पर्यायी इंधनाचा शोध आणि वापर या दोहोंचीही गरज जग मान्य करत असताना भारतही मागे राहिलेला नाही. सौरऊर्जेचा वाढता वापर आणि त्याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना मिळणारे यश हीच बाब दर्शवते.…

‘इन्फोसिस‌’चा नफा वाढला, आता नोकऱ्याही देणार

भारतातील आयटी क्षेत्रातील नामांकीत कंपनी असलेल्या ‌‘इन्फोसिस‌’ने तिसऱ्या तिमाहीमध्ये दमदार कामगिरी केली आहे. ‌‘इन्फोसिस‌’ने तिसऱ्या तिमाहीमध्ये 6806 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. ‌‘इन्फोसिस‌’चा तिसऱ्या तिमाहीतील महसूल 41 हजार 764 कोटी…

वाल्मीक कराड प्रकरणाचा अन्वयार्थ…

महाराष्ट्रातला बीड जिल्हा आणि त्यातल्या त्यात मस्साजोग हे गाव गेल्या ४१ दिवसांपासून देशभर गाजते आहे. त्यातही आता या प्रकरणातील प्रमुख पात्र असलेले वाल्मीक कराड हे नाव सर्वांच्या तोंडोतोंडी झालेले आहे.…

चीनचा खोडसाळपणा

भारताचा शेजारी असणारा पण भारताला कायम पाण्यात पाहणारा चीन सतत काही ना काही खोड्या काढून दोन्ही देशातील तणाव कायम वाढवत असतो. हे आताच नाही तर १९६२ पासून चालू आहे. १९६२…

डिजिटल प्रदूषणाचा धोका

मोबाईलचा स्क्रीन बोटांनी वर खाली हलवत असताना स्क्रीनवर मेसेज येतो, की तुमचे क्लाउड स्टोरेज जवळपास भरले आहे. त्यानंतर, डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही स्टोरेज खरेदी करता; पण हा सर्व ‌‘क्लाउड डेटा‌’…