Category: विशेष लेख

जॉर्ज सोरोसशी संबंधांवरून काँग्रेसची गोची

उद्योजक गौतम अदानी यांनी अमेरिकेतील काम मिळवण्यासाठी लाच दिल्याच्या कथित आरोपावरून काँग्रेसने गेल्या 15 दिवसांपासून संसदेच्या कामकाजात अडथळे आणले आहेत. या शहाला काटशह म्हणून भारतीय जनता पक्षाने जॉर्ज सोरोस आणि…

धर्माच्या नावावर रोज नवीन मुद्दे उचलने योग्य नाही; डॉ.भागवतांचे विधान स्वागतार्ह!

आतापर्यंत धर्माच्या नावावर झाले-गेले मुद्दे विसरून जावे.परंतु आता धर्माच्या नावावर नवीननवीन मुद्दे उपस्थित करून हिंदू -मुस्लिमांमध्ये कटुता निर्माण करणे योग्य नाही.यामुळे कट्टरतावाद निर्माण होवून संघर्षाची चिंगारी केव्हाही भडकु शकते व…

साने गुरुजी

आज भारत मातेचे थोर सुपुत्र, स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक साने गुरुजी यांची जयंती. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९…

चटका लावून जाणारी निवृत्ती

भारताचा अव्वल ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली. रविचंद्रन आश्विन याच्या निवृत्तीच्या घोषणेने क्रिकेट रसिकांना धक्का बसला कारण त्याची निवृत्ती…

शंभर कोटी मुले हवामानबदलाच्या विळख्यात

जगभरातील शंभर कोटींहून अधिक, विशेषत: भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आणि नायजेरिया अशा कमी विकसित देशांमध्ये राहणाऱ्या मुलांना हवामानबदलामुळे वाढत्या धोक्यांचा सामना करावा लागतो. त्यांना आधीच स्वच्छ पाण्याची अनुपलब्धता,…

प्राण्यांचीही संस्कृती असते…

जगातील प्रत्येक देशाच्या माणसांची संस्कृती असते तशीच ती प्राण्यांच्या अनेक प्रजातीचीही असते असे आता विज्ञानाने सांगितले आहे. संस्कृती म्हणजे योग्य रीतीने आखून दिलेले आणि सामाजिक पातळीवर शिकलेले व्यवहार असा अर्थ…

कर्मयोगी संत गाडगे महाराज

महाराष्ट्रातील थोर संत, किर्तनकार, समाजसुधारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खंदे समर्थक, स्वच्छतेचे पुढारक संत गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी. संत गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते.…

दिल्लीसाठी आप-भाजपमध्ये लढाई

दिल्ली विधानसभेची निवडणूक आणखी दोन महिन्यांनी होणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस येथे शर्यतीत नाही. ‌‘आप‌’ आणि भाजप यांच्यातच दिल्लीची सत्ता काबीज करण्यासाठी लढाई सुरू आहे. परस्परांवर कुरघोड्या, आरोप-प्रत्यारोप, नेत्यांची…

भारत-बांगलादेशमधील तणावाचा सामान्यांना फटका

भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमधील दुरावा आता वाढू लागला आहे. एकीकडे बांगलादेशच्या अंतरिम सरकारने आधीच मंजूर केलेला बँडविड्थ ट्रान्झिट करार रद्द केला. दुसरीकडे, बटाटे आणि कांद्याच्या आयातीसाठी हा देश भारताव्यतिरिक्त…

पत्नी पीडित पुरुषांना संरक्षण मिळावे!

बंगळुरू मध्ये एका कंपनीत अभियंता असलेल्या ३४ वर्षीय अतुल सुभाष या तरुणाने पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने आपल्यावरील आपबिती ९० मिनिटांचा व्हिडिओ काढून तसेच ४० पाणी…