Category: विशेष लेख

विनोद सम्राट शाहीर दादा कोंडके

आज ८ ऑगस्ट, आपल्या इरसाल आणि गावरान भाषेतील विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवणारे विनोद सम्राट शाहीर दादा कोंडके यांची जयंती. जवळपास तीन दशकांहून अधिक काळ मराठी चित्रपट सृष्टीवर एकहाती अधिराज्य गाजवून…

शिक्षणनगरीची बजबजपुरी

दखल आशय अभ्यंकर अलिकडच्या काळात गुणवत्तावाढीपेक्षा शिक्षणाचा धंदा करून पैसे कमावण्याला जास्त महत्त्व दिले जात आहे. शिक्षणतज्ज्ञ म्हणवून घेणारेच शिक्षणाचा बाजार मांडत असतील तर गुणवत्ता कशी येणार, असा प्रश्न पडतो.…

अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी…

संदीप चव्हाण एकोणीतस वर्षांच्या क्रीडा कारकि‍र्दीत अनेक संस्मरणीय प्रसंगाचे वार्तांकन केले. विजय-पराजयाच्या अश्रुने ओलेचिंब भिजलेले लेख लिहीले… पण अर्ध्यावरतील मोडलेल्या डावाची ही अधुरी कहाणी लिहायला मनच धजावत नाही… या कहाणीची…

दोन राष्ट्रगीतांचे जनक ; गुरुदेव रवींद्रनाथ टागोर

आज ७ ऑगस्ट, भारत मातेचे महान सुपूत्र , चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगितकार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी कोलकात्यातील जोर –…

रोजगारक्षम, कौशल्यधारित तरुणाईसाठी

विशेष सचिन केळकर नव्या दमाच्या सरकारने युवकांना रोजगारक्षम आणि कौशल्यधारित करण्यासाठी काही योजना राबवण्याचा मानस व्यक्त केल्यामुळे युवावर्गात समाधानाचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. उद्योगविश्वातील गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमांच्या आखणीला…

ग्लास अर्धा भरलेला…

दिडशे कोटीच्या भारतीय संघाला फक्त तीन ऑलिम्पिक ब्राँझ मेडल…आणि त्या पाच कोटीच्या इवल्याशा केनीयालाही एक गोल्ड मेडलसह एकूण तीन मेडल मिळतायत… कशाला इतका जल्लोष करताय… एका भारतीय चाहत्याची पॅरिसमधिल ही…

कोल्हापूरी जगात भारी!

संदीप चव्हाण कोल्हापूरी मातीची बातच न्यारी आहे. ‘सुजल्याशिवाय कळत नाही की मारले कुठयं’ हा झाला कोल्हापूरी बाणा. खरंतर पन्नास मीटर थ्री पोझिशन रायफल प्रकाराची फायनल गाठताना स्वप्निलची कामगिरीही सातव्या क्रमांकाची होती. आजवरची त्याची…

अन्न प्रक्रिया उद्योगात रोजगाराच्या वाढत्या संधी

देशातील मोठ्या लोकसंख्येला रोजगार उपलब्ध करून देण्याचे सूत्र अन्न प्रक्रिया क्षेत्रात सापडू शकते. याच्या मदतीने जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देता येईलच; पण त्यांना खेड्यात ठेवून शहरांच्या वाढत्या समस्याही…

खड्डेच खड्डे चोहीकडे…. गेला रस्ता कुणीकडे….?

पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डे हे जणू समीकरणच बनले आहे. थोडासा जरी पाऊस झाला तरी रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडतात. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच शहरातील रस्त्यांवर…

जलसंकटावर मात करण्याचा राजमार्ग

पर्यावरण मिलद बेंडाळे भारताला येत्या काही वर्षांमध्ये मोठ्या जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो. ‌‘नीती‌’ आयोगाच्या अहवालानुसार 2050 पर्यंत भारतातील 50 टक्क्यांहून अधिक जिल्ह्यांमध्ये पाण्याची कमतरता भासू शकते. आज जलशुद्धीकरणासाठी अत्याधुनिक…