Category: संपादकीय

दखलपात्र वाटाघाटी

दखलपात्र वाटाघाटी युरोपियन संघ हा जगातील सर्वात मोठ्या व्यापार गटांपैकी एक आहे. तर भारत हा वेगाने वाढणारा, मोठ्या लोकसंख्येचा आणि उत्पादनक्षमतेकडे झुकणारा देश आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांचा ताजा दखलपात्र…

ट्रंपच्या अडमुठेपणावर मात!

कधीच रविवारी देशाचे अंदाजपत्रक सादर केले गेले नव्हते, तोही इतिहास परवा घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील बारावे आणि निर्मला सीतारामन यांच्या कार्यकाळातील नऊवे अंदाजपत्रक संसदेत सादर झाले. त्याची प्रतिक्रिया…

आता भविष्याचे आव्हान

आता भविष्याचे आव्हान अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या बातमीमधून अद्याप न सावरलेल्या नेत्यांपुढे नवा प्रश्न उभा ठाकतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू झाला आहे. अजितदादा असताना दोन्ही राष्ट्रवादी…

एका दगडात किती पक्षी ? !

एका दगडात किती पक्षी ? ! महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांची ख्याती यासाठी होती. ते जेंव्हा एखादी राजकीय हालचाल करायचे, धक्कादायक निर्णय घ्यायचे, तेंव्हा त्यांचे “लक्ष्य” काहीतरी निराळेच असायचे! दिसताना ते…

आरक्षणावर ताजी चर्चा

आरक्षणावर ताजी चर्चा सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस बजावून अनुसूचित जाती-जमातींमध्ये ‌‘क्रिमी लेयर‌’ लागू करण्याबाबत मत मागितले आहे. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, इतर मागासवर्गीयांसाठी ‌‘क्रिमी लेयर‌’ लागू असताना या…

विरोधक सतत अपयशी का ठरताहेत?

विरोधक सतत अपयशी का ठरताहेत? अलिकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुकांमधील भाजपचा विजय जितका पक्षाच्या संघटनशक्तीचा, प्रचारतंत्राचा आणि सत्तेतील अधिकारांचा आहे, तितकाच इतर राजकीय पक्षांच्या अपयशाचाही आहे. विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस…

अवघे राज्य शोकसागरात

अवघे राज्य शोकसागरात अवघ्या राज्याच्या राजकारणाला नखशिखांत हादरवून टाकणारी बातमी अजितदादांच्या अकाली निधनाच्या निमित्ताने आली. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव साडेतीन दशके सातत्याने चर्चेत राहिले. लोकसभेची अल्पकालीन कारकीर्द वगळता…

व्यवस्थेतले उंदीर…

छत्तीसगडमधील कवर्धा जिल्ह्यात सुमारे सात कोटी रुपये किमतीचे 26 हजार क्विंटल धान गायब करण्यात आले. या घटनेने जनता हैराण झाली असली, तरी जिल्ह्याच्या पणन विभागातील अधिकारी या नुकसानीसाठी उंदीर, वाळवी…

ठाकरे ब्रँडचे वाजले की बारा!

ठाकरे ब्रँडचे वाजले की बारा! संपूर्ण राज्यात झालेल्या २९ महानगरपालिकांच्या मध्ये एकंदरित २८६९ जागा आहेत त्या पैकी सेना उबाठा म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाला फक्त १५५ जागांवर विजय मिळाला आहे. मुंबईवर…

हिंदुत्वातून जातकारणाकडे…

हिंदुत्वातून जातकारणाकडे… बऱ्याच काळापासून उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये ब्राह्मण मतदारांनी भाजपवर दृढ विश्वास ठेवला आहे. या निवडणुकांमधील आकडेवारीनुसार भाजपला 72 ते 82 टक्के ब्राह्मण मते मिळाली आहेत. म्हणूनच…