Category: होम

‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियाना’तंर्गत 3 हजार विविध प्रजाती झाडांचे वृक्षारोपण

     ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यक्षेत्रात पार पडला वृक्षारोपण कार्यक्रम       ठाणे (१५) : ठाणे महापालिकेने हाती घेतलेल्या मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात सोमवारी सर्व प्रभाग समिती…

प्राथमिक आरोग्य केंद्रासह शाळा होणार हायटेक

  ठाणे, ता. १५ : जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, बालकांच्या कला-गुणांना वाव मिळावा, उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी आरोग्य व शिक्षणाचा सातारा जिल्हा पॅटर्न ठाण्यात राबवण्यात…

 ‘आम्ही मेल्यावर आम्हाला कायम करणार का ?’

    कंत्राटी सफाई कामगारांचा पालिकेला सवाल     मुंबई : मुंबईकरांना कचरामुक्त शहर देणारे आम्ही सफाई कंत्राटी कर्मचारी न्यायालयाच्या आदेशानंतरही पालिका कायम होत नाही. आम्ही मेल्यावर पालिका आम्हाला कायम…

७५ वर्षापासूनची बेस्ट परिवहन सेवा ठप्प होणार !

    रमेश औताडे   मुंबई : सरकार, महानगरपालिका व बेस्ट प्रशासन यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही तर ७५ वर्षापासूनची बेस्ट परिवहन सेवा ठप्प होईल अशी माहिती कामगार नेते शशांक…

 महाराष्ट्र शासनाच्या मुद्रांक अभय योजनेचा फज्जा?

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वार्थीपणामुळे उडतोय   मुंबई : महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या मुद्रांक अभय योजनेचा ओल्ड कस्टम हाऊसमधील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या स्वार्थीपणामुळे फज्जा उडत असल्याची जोरदार…

समता, मोडक, ज्ञानेश्वर विद्यालयची विजयी सलामी

आत्माराम मोरे चषक कबड्डी स्पर्धा   मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड सहकार्याने कबड्डी दिनानिमित्त सुरु झालेल्या आत्माराम मोरे स्मृती चषक विनाशुल्क इंडोर कबड्डी स्पर्धेत…

आपण कुठे चुकतो? गरम आणि थंड पाणी एकाचवेळी?

फ्रीजमधले खूप थंड पाणी पिऊ शकत नाही म्हणून आपण कधी कधी त्यामध्ये गरम पाणी मिसळतो. सामान्यपणे लोक असे करतात. पण आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे शरीरासाठी खूप घातक आहे. गरम आणि थंड…

कॉफी प्या, आयुष्य वाढवा!

काही लोकांना कॉफी इतकी प्रिय असते की, ते काम करताना, जेवल्यानंतर कवा तासातासाने कॉफीचे सेवन करतात. काही वेळा कामाच्या ठिकाणी लोकांना तासन्‌‍तास काम करत बसावे लागते. त्यामुळे काम करत असताना…

‘गंभीर’ पर्वास सुरुवात

वेस्ट इंडिज मध्ये झालेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवून देताच भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वास्तविक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ…