धोरणांचा पुनर्विचार हवा…
परामर्ष हेमंत देसाई आजघडीला देशामधील काही राज्ये प्रगतिपथावर आहेत तर काही मागास आहेत. राज्यांमधील काही जिल्हे प्रगत तर काही अप्रगत आहेत. भारतातील शेती हवामानबदलामुळे संकटात आहे. उत्पादनक्षेत्र अपेक्षेप्रमाणे गतिशील झालेले…
परामर्ष हेमंत देसाई आजघडीला देशामधील काही राज्ये प्रगतिपथावर आहेत तर काही मागास आहेत. राज्यांमधील काही जिल्हे प्रगत तर काही अप्रगत आहेत. भारतातील शेती हवामानबदलामुळे संकटात आहे. उत्पादनक्षेत्र अपेक्षेप्रमाणे गतिशील झालेले…
करायला गेलो एक, आणि झाले भलतेच अशी अवस्था शनिवारी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांची झालेली दिसली!! या तिघांनी भाजपा बरोबरच एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी…
मुंबई : राज्यात दिवसागणिक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोयता गँग, चड्डी बनियान गँग आणि तलवार गँगने उच्छाद मांडला आहे. आज राज्यात ज्या तीन घटना घडल्यात या घटनेवरुन कायद्याचा धाक कुणाला…
मुंबई- पावसाच्या पहिल्याच तडाक्याने मुंबईतील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. निकृष्ठ दर्जांच्या कामामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. विशेष म्हणजे दुरुस्त केलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडत आहे. के पूर्व प्रभागात अंधेरी पूर्व, चर्च रोड, मरोळ येथे खड्डेच खड्डे पडलेले आहे.…
मुंबई : मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ४५ टक्के पाऊस मुंबईत पडला आहे. एकुणच आतापर्यंत गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाऊस मुंबईत पडला आहे. गेल्यावर्षीची आकडेवारी पाहता गेल्यावर्षी जुलैच्या मध्यापर्यंत ३० टक्के पाऊस पडला होता. धरणक्षेत्रात मात्र पाऊस…
बारामती : “निवडणूक काळात काही हवसे गवसे नवसे येतील, पण तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हा अजित पवार शब्दाचा पक्का आहे, मी जे बोलतो ते करून दाखवतो,” असं म्हणत अजित पवार यांनी राज्य सरकारने अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या योजनांची…
संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल मुंबई : शिखर बँक घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना ईओडब्ल्यूनं दिलेल्या क्लीन चिटला ईडीकडून आव्हान देण्यात आले आहे. यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिखर…
रायगड-रत्नागिरीला रेड अलर्ट रत्नागिरी : मुसळधार पावसाने कोकणाला झोडपून काढले आहे. दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू…
पंढरपुरात मुख्यालय, 50 कोटींची तरतूद मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल. या महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवतील अधिकारीची व्सवस्थापकिय संचालकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. या मुख्यमंत्री वारकरी महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्य सरकारकडून याबाबत आज अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. “आषाढी वारी” म्हणजे आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील वारकरी भक्तांनी विविध गावांपासून पंढरपूर पर्यंत केलेली सामुदायिक पदयात्रा होय. वारीनिमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतातच, परंतु पंथाची दीक्षा न घेतलेले अनेक विठ्ठलभक्तही येतात. आंध्र-कर्नाटकांतून येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. “वारी” ही आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुध्द एकादशी अशा दोन वेळा होते. त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, शेगाव येथून संत गजानन महाराज यांची वारी दरवर्षी निघत असते. तसेच पुढील संतांच्या पालख्या महाराष्ट्रातुन वेगवेगळ्या ठिकाणा वरुन मार्गस्थ होत असतात. संत तुकाराम महाराज (देहू), संत एकनाथ (पैठण), संत सोपानकाका (सासवड), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत नामदेव (पंढरपूर), संत नरहरी सोनार (पंढरपूर), संत जनार्दनस्वामी (छत्रपती संभाजीनगर), संत जयरामस्वामी (वडगाव), संत शेकूबोवा (शिरसावडी), संत घाडगेबोवा (कोळे), संत तपकिरीबोवा (चिंचगाव), संत मच्छिंद्रनाथ (मच्छिंद्रगड), संत रोहिदास (पंढरपूर), संत संताबाई (पंढरपूर), संत चोखोबा (पंढरपूर), संत चोखोबा बंका (मेहुणपुरा), संत दामाजी (मंगळवेढे), संत रुकमाबाई (कौंडण्यपूर- अमरावती), संत शंकर महाराज (माहुली-अमरावती), संत गोरखनाथ (शिराळा), या दिंडींबरोबर लाखो भाविक पंढरीच्या मार्गावर असतात.
मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप जालना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या विरोधात दबाव आणत आहेत. फडणवीस आणि छगन भुजबळ हे आरक्षणाच्या विरोधात आहेत असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.…