काजल – घुफ्रानला प्रथम मानांकन
मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित व लोकमान्य मंडळ माटुंगा यांच्या सहयोगाने ३२ व्या सिनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन लोकमान्य बँक्वेट हॉल, माटुंगा ( पश्चिम ), मुंबई येथे…
Mumbai news
मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित व लोकमान्य मंडळ माटुंगा यांच्या सहयोगाने ३२ व्या सिनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन लोकमान्य बँक्वेट हॉल, माटुंगा ( पश्चिम ), मुंबई येथे…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सुपूर्द केला ५ वर्षांसाठी ९५ लाखांचा धनादेश* अशोक गायकवाड मुंबई : महाराष्ट्रात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या कबड्डी या खेळाला महाराष्ट्र स्टेट को…
माथाडी कामगार मेळावा संपन्न राजेंद्र साळसकर मुंबई-महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस, माजी आमदार व महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा)…
शिवभक्त राजू देसाई यांनी वाहिली आदरांजली मुंबई : शहाजीराजांनी भगवाध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना दिला याच ध्वजाला घेऊन छत्रपतींनी स्वराज्य उभे केले आणि हाच भगवा समर्थपणे पेलणाऱ्या दोनच महान व्यक्ती…
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या…
राजेंद्र साळसकर मुंबई : मला जेलमध्ये जावे लागले तरी चालेल परंतु काही झाले तरी मी मुंबई मनपा कामगारांचा गिरणी कामगार होऊ देणार नाही, असे उदगार म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी नुकतेच येथे काढले.ते म्युन्सिपल मजदूर युनियनने संपूर्ण महाराष्ट्रातील मनपा व नपा च्या कामगाराच्या वारसा हक्क लढ्याला मिळालेल्या यशाबद्दल परेल येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यासमोर बोलत होते. याप्रसंगी अॅड.हरिष बाली, अॅड.बळीराम शिंदे,संजय वढावकर,अॅड.सुरेश ठाकूर,म्युन्सिपल मजदूर युनिययनचे सरचिटणीस वामन कविस्कर,कार्याध्यक्ष यशवंत देसाई, कोषाध्यक्ष शरद राघव तसेच अनिल पाटील,गौतम खरात व संतोष पवार आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. अशोक जाधव आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,मुंबई मनपा कामगारांच्या बोनसबाबत बोलणी करण्यासाठी आयुक्त चहल यांच्याकडे गेलो होतो तेव्हा चहल साहेब आम्हाला म्हणाले की,तुम्हाला आता बोनस देऊ परंतु एक वर्षानंतर पगार,बोनस व पेन्शन द्यायला मिळणार नाही.तेव्हा आम्ही त्यांना बोललो की,साहेब असं का बोलता.त्यावर ते म्हणाले की, सरकारने आम्हाला अडीच लाख हजार कोटींची भांडवली कामे सांगितली होती पण ख-या अर्थाने आता दोन लाख ऐंशी हजार कोटींची कामे आता काढायला सा़गितली आहेत. परिणाम काय झाला, त्यांनी हवा तसा पैसा ओतण्याचं काम केलं.कोस्टल रोडला पंधरा हजार कोटी रूपये टाकले,एमएमआरडीए ला दहा हजार, पंचवीस हजार टाकले, बँकेतून ९२हजार कोटी काढून घेतले.आज महापालिका अस्तित्वात आल्यापासून एक रूपयाही कर्ज घेतलं नव्हतं त्या महापालिकेनं आता दीडलाख हजार कोटी रूपयांचं कर्ज काढलं आहे.मग मला सांगा त्या बँकेचं कर्ज पहिलं भरणार की तुमचा पगार देणार ? असं जर घडलंं तर तुम्हाला एक तारखेला जो पगार मिळतो तो तुम्ही एकमेकांना विचाराल आठ तारीख,दहा तारीख आली,तुझ्या खात्यात पगार आला काय? या सरकारने गिरणी कामगारांचं वाटोळं केलं पण तुमचा मी गिरणी कामगार व्हायला देणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.भले मला जेलमध्ये जावे लागले तरी चालेल पण मी तुमचा गिरणी कामगार व्हायला देणार नाही.त्यासाठी आता आम्ही संघटनेचे पदाधिकारी एकत्र बसून एक तारीख ठरवून मनपा आयुक्तांना नोटीस देणार आहोत,भांडवली काम हटाव आणि महापालिका कामगार बचाव,असे आवेशपूर्ण उदगार त्यांनी यावेळी काढले.
स्वमालकीच्या ५ हजार बसेस खरेदी करणार ० परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा मुंबई : वाढत्या अपघाताच्या आणि दर्जाबाबत आलेल्या तक्रारीनंतर आता एसटी महामंडळ भाड्याच्या बसेसना रामराम ठोकणार असून यापुढे आता स्वमालकीच्या…
भारताचा झेंडा जगात फडकावणाऱ्या जगज्जेत्या खेळाडूंन देशातील सर्वोच्च अशा अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचा ऑलिम्पक कास्यपदक विजेता खेळाडू स्वप्निल कुसेळेला अर्जुन तर त्याची प्रशिक्षक दिपाली देशपांडेला द्रोणाचार्य…
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व…
ठाणे : १६ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील कानाकोप-यातून हजारोंच्या संख्येने युवा प्रशिक्षणार्थी आझाद मैदान, मुंबई येथे सहभागी झाले होते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करून सरकार मायबापाने…