अर्ज भरण्यासाठी फक्त ६ दिवसच
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूकीची घोषणा झाली असून या निवडणूकीसाठी सुट्टीचे दिवस वगळता उमेदवाराला फक्त ६ दिवसच मिळणार असल्याने उमेदवार आणि पक्षाचेही टेन्शन वाढले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता…
