Category: रायगड

raigad news and updates

पर्यटकांना मिनीट्रेनचे आकर्षण मिनीट्रेन कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी पर्यटकांची गर्दी !

माथेरान : डोंगर द-यांना आव्हान देत निसर्गाची विविध रूपे अन नेरळ स्टेशन पासून जवळपास अडीच हजार फूट उंचीवर घेऊन जाणारी माथेरानची राणी अर्थातच मिनीट्रेन हे एकमेव आकर्षण पर्यटकांना माथेरान कडे…

यशश्री शिंदे हत्येच्या निषेधार्थ आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी !

माथेरान करांची मागणी   माथेरान : रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशश्री शिंदे हिची क्रूरतेने हत्या करण्यात आली असून ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून क्षत्रिय मराठा समाज माथेरान कडुन या…

बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी २९६ कोटी ३४ लाखांचा निधी – डॉ. भरत बास्टेवाड / प्रियदर्शनी मोरे

अशोक गायकवाड   अलिबाग :ग्रामीण परिसरातील महिला आता स्वयं सहायता गटाच्या माध्यमातून स्वत:चे सक्षमीकरण करत परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकताना दिसत आहेत. रायगड जिल्ह्यात २० हजार ४७९ महिला बचतगट कार्यरत असून,…

महाभारतात जसा फक्त माशाचा डोळा अर्जुनाला दिसत होता;तसाच आपल्याला पक्षाने दिलेला कार्यक्रम दिसला पाहिजे – डॉ. गोऱ्हे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या पुष्पाला छत्रपती संभाजीनगरमधून सुरवात* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलीली कामे जनतेपर्यंत पोहचवा- डॉ. गोऱ्हे*   *छत्रपती संभाजीनगर,३१ जुलै* – विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ.…

विद्युत दाहिनी बंद असल्यामुळे अंत्यविधीसाठी लाकडांचा वापर

माथेरान : माथेरान या जवळपास चार हजार लोकसंख्या असणाऱ्या पर्यटनस्थळी विविध धर्माच्या स्मशानभूमी आहेत. हिंदूं घटकांची संख्या अधिक असून सदर हिंदू स्मशानभूमी गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असल्याने पावसाळ्यात…

स्वच्छतेबाबत जिल्ह्यात लोकसहभाग वाढत आहे – डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड     रायगड : रायगड जिल्ह्यात स्वच्छता चळवळ गतिमान झाली आहे. जिल्ह्यातील गावे हागणदारी मुक्त होण्यासोबत गावांमध्ये सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे जिल्हा हागणदारीमुक्त…

शासकीय कोट्यातील रिक्त जागा विशेष फेरीव्दारे ऑनलाईन पध्दतीने भरले जाणार – डॉ.सुभाष महाजन

अशोक गायकवाड   रायगड : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका (D.El.Ed.) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. तथापि अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीव्दारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल प्राचार्य, डॉ.सुभाष महाजन यांनी दिली आहे. प्रवेश प्रक्रिया पुढीलप्रमाणे राबविण्यात येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in संकेत स्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतीत. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेशाची शैक्षणिक पात्रता-इयत्ता 12 वी उत्तीर्ण (खुला संवर्ग ४९.५% व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग ४४.५% गुणांसह), प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी ०१ ते ०५ ऑगस्ट, पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करुन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करणे ०१ ते ०८ ऑगस्ट, प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन भरणे खुला संवर्ग रुपये २००/- खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग रुपये – १००/-.यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन Approve करुन घेतला आहे. परंतु प्रवेश घेतलेला नाही, असे विद्यार्थी प्रवेश घेरु शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती (Correction) मध्ये आहे, तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले, असे सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. अर्ज ऑनलाईन Approve केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने स्वतःच्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयाची स्वतः निवड करुन लगेचच प्रवेशपत्राची स्वतःच्या ईमेल/लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची आहे व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे. 0000

महेंद्र दळवी यांच्याहस्ते स्वच्छतेसाठी जर्मन बनावटीच्या ३ अत्याधुनिक मशिन्स उपलब्ध

अशोक गायकवाड     अलिबाग : अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता यांत्रिकी पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने पुढाकार घेतला असून, अलिबाग तालुक्यातील समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता करण्यासाठी जर्मन बनावटीच्या…

 रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त

 डोंबिवलीत फेरीवाले हटविण्यासाठी पालिकेची संयुक्त मोहीम   डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर कायमचा फेरीवाला मुक्त करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने वाहतूक पोलीस, रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, रामनगर पोलीस,…

खराब दरवाजांमुळे ‘बारवी’ धरण भरलेले नसतानाही विसर्ग सुरू, केवळ ७१ टक्के पाणीसाठा

अंबरनाथ : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणात आता ७१ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. मात्र, धरण पूर्ण भरलेले नसतानाही त्याच्या दरवाजांतून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदी…