Category: ठाणे

Thane news

 बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेच्या १६व्या उलवे शाखेचे उद्घाटन

बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेच्या १६व्या उलवे शाखेचे उद्घाटन ३०० कोटी संमिश्र व्यवसायाकडे वाटचाल -आनंद गावडे अनिल ठाणेकर नवी मुंबई, उलवे विभागात बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेच्या १६ व्या शाखाकार्यालयाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे मा.…

  ठाणे जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महाआवास अभियानांत ठाणे जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी अनिल ठाणेकर ठाणे, संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेच्या विचारांवर आधारित संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२…

बुद्ध विहार समन्वय समितीचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन उल्हासनगरमध्ये

बुद्ध विहार समन्वय समितीचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन उल्हासनगरमध्ये ठाणे -बुध्द विहार समन्वय समितीच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रातील बुध्द विहाराचा समन्वय करण्याच्या उद्देशाने गेले अनेक वर्षे काम करीत आहेत. या समितीचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन २८ फेब्रुवारी आणि १ मार्चला…

 केडीएमसी क्षेत्रातील उद्यानांच्या नियमित देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष

केडीएमसी क्षेत्रातील उद्यानांच्या नियमित देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र कल्याण : कल्याण पश्चिम येथील बहुतांश उद्यानात अस्वच्छता पसरली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने उद्याने…

निशांत मार्कंडेय दिल्लीमध्ये सन्मानित

निशांत मार्कंडेय दिल्लीमध्ये सन्मानित कल्याण : निशांत मार्कंडेय यांना दिल्ली येथे हनी बी नेटवर्क आणि सृष्टि यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात गांधी अन यंग टेक्नोलॉजिकल इनोव्हेशन (जीवायटीआय) प्रशंसा पुरस्कार प्रदान…

शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊ नये – सुधीर घागस

शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याच्या विरोधात शिक्षण क्रांती संघटनेचे आक्रमक पाऊल कल्याण : महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याच्या सरकारी निर्णयाविरोधात तीव्र आवाज उठवण्यात आला आहे. संघटनेचे…

  केडीएमसी नगररचना विभागातील बांधकाम फाईलच गायब

केडीएमसी नगररचना विभागातील बांधकाम फाईलच गायब केडीएमसीची पोलीस ठाण्यात तक्रार; फोरेन्सिक टीम केडीएमसीमध्ये दाखल कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभागातून वादग्रस्त युसुफ हाईट्स इमारतीची संपूर्ण फाईलच गहाळ झाल्याने मोठी…

कल्याण पूर्वेत बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

कल्याण पूर्वेत बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. ही तरुणी ‘बारावी कॉमर्स’मध्ये शिक्षण घेत होती.…

जिल्हास्तरीय मास्टर्स कप क्रिकेट स्पर्धा संपन्न

जिल्हास्तरीय मास्टर्स कप क्रिकेट स्पर्धा संपन्न कल्याण: पोलीस हवालदार स्वर्गीय यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ आयोजित मास्टर्स कप चॅम्प्स टी-२० स्मृती चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत पनवेलच्या करण क्रिकेट अकॅडमी या संघाने…

 कुंभारखाण पाडा स्मशानभूमीतील समस्या युद्धपातळीवर सोडवा अन्यथा आंदोलन छेडणार

कुंभारखाण पाडा स्मशानभूमीतील समस्या युद्धपातळीवर सोडवा अन्यथा आंदोलन छेडणार भाजप पदाधिकाऱ्यांचा सहाय्यक आयुक्तांना इशारा कल्याण :  डोंबिवली पूर्वकडील शिवमंदिर येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आवाहनानुसार डोंबिवली पश्चिम येथील कुंभारखाणपाडा येथील स्मशानभूमीत पार्थिवावरती अंत्यसंस्कार करावेत असे सांगण्यात आले. मात्र या स्मशानभूमीवर अंतविधीसाठी लागण्याऱ्या सुविधांचा अभाव असून सदर ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात नाही आहे. कुंभारखाणपाडा मोक्षधाम स्मशानभूमीत अनागोंदी कारभाराबाबत मंगळवारी प्रभागक्षेत कार्यालयात माजी नगरसेवक प्रकाश भोईर, संदीप म्हात्रे, प्रशांत पाटेकर, मनोज वैद्य, विशाल पारखे, जयप्रकाश सावंत,पवन मोरे आणि इतर भाजप पदाधिकारी प्रभागक्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना रीतसर पत्र दिले. कुंभारखाणपाडा मोक्षधाम स्मशानभूमीत २४ तास कर्मचारी आणि  सुरक्षा रक्षक नियुक्त करून अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना मूलभूत सोयीसुविधा द्यायलाच पाहिजेत अशी मागणी भाजप पदाधिकारी यांनी पालिकेकडे दिली आहे. जर याकडे पालिकेने लक्ष दिले नाहीतर आंदोलन केले जाईल इशारा देण्यात आला आहे. या स्मशानभूमीत २४ तास उपलब्ध राहतील असे कर्मचारी नाहीत. अलीकडेच येथे दोन पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणले असता स्मशानभूमीला कुलूप होते. ज्यामुळे एका कुटुंबाला दुसऱ्या स्मशानभूमीत जावे लागले. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी दिली आहे. स्मशानभूमीत पूर्णवेळ सुरक्षा रक्षक नसल्यामुळे स्मशानभूमीच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती आहे, तसेच रात्रीच्या वेळी येथे असुरक्षित वातावरण असते. स्मशानभूमीत पाण्याची तीव्र टंचाई आहे. स्वच्छतागृहे अत्यंत अस्वच्छ असून त्यांची नियमित सफाई केली जात नाही, असे भोईर यांनी सांगितले..