नवी मुंबईवरुन कल्याण – डोंबिवली फक्त १५ मिनिटांत
नवी मुंबई : एमएमआरडीएकडून उभारण्यात येणारा ऐरोली-कटाई नाका उन्नत मार्ग जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. २०१८ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. या रस्त्यामुळे आता नवी मुंबई ते…
