सुजाता सौनिक दलित महिला म्हणून नकोशा झाल्यात काय?
‘ बहुजन संग्राम ‘ चा सवाल मुंबई : राज्याच्या ६५ वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला मुख्य सचिव पदाच्या मानकरी ठरलेल्या ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीमती सुजाता सौनिक या दलित आहेत. म्हणून…
Mumbai news
‘ बहुजन संग्राम ‘ चा सवाल मुंबई : राज्याच्या ६५ वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला मुख्य सचिव पदाच्या मानकरी ठरलेल्या ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीमती सुजाता सौनिक या दलित आहेत. म्हणून…
मुंबई : मनुष्याने इहलोकीची यात्रा संपविल्यानंतर त्याला अंत्यसंस्कारासाठी तिरडीवरुन नेण्याची परंपरा आहे. कालानुरूप त्यात बदल करण्यात आला. रुग्णवाहिका/शववाहिकेतून पार्थिव नेण्यात येऊ लागले. लाकडाऐवजी विद्युत शवदाहिनी चा वापर सुरु झाला. ग्रामीण…
अशोक गायकवाड नवी मुंबई : स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरणाला व मानवी जीवनाला घातक असणा-या प्लास्टिकपासून सर्वांना वाचविण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ.…
मुंबई : जगात १९५ देश असून लोकशाही,हुकूमशाही, धर्मशाही, राजेशाही, साम्यवादी, समाजवादी, लष्करशाही अशा विविध शासन व्यवस्था आहेत. पुन्हा या देशांचे विकसित, विकसनशील आणि अविकसित देश असे वर्गीकरण करण्यात आले आहे.…
दहीहंडीसाठी बाळगोपाळांचा जोरदार सराव सुरु आहे. मुंबईतील वाळकेश्वरच्या बाणगंगा येथे पिंपळेश्वर मित्र मंडळाचे पथक दहीहंडी सराव करताना.
मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या आपकडून महाराष्ट्रातील विधानसभेसाठी तीन उमेदवार आतापर्यंत जाहीर करण्यात आलेत. आपकडून परभणीत सतीश चकोर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. मराठवाड्यातील बीड, लातूर पाठोपाठ परभणीतही आप उमेदवार लढणार असल्याचे…
मुंबई : मुंबईकरांसाठी खुषखबर आहे. यंदा मुंबईकरांना गणपती बाप्पाचे डे -नाईट दर्शन घेता येणार आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे दर्शन डे-नाईट गणेशभक्तांना घेता यावे, यासाठी ‘बेस्ट’ (BEST) उपक्रमाने यंदाही रात्रभर सेवा देण्याचा निर्णय घेतला…
मुंबई : जिजामातानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सन २०२४ -सन २०२५ ची कार्यकारिणीची निवड जाहिर करण्यात आली असून मंडळाच्या अध्यक्षपदी सुशील मनोज साळसकर यांची तर सरचिटणीसपदी मंगेश घेगडे यांची निवड करण्यात आली. जिजामातानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे कामगार विभागातील प्रख्यात मंडळ असून या मंडळ आजवर धार्मिक तसेच राष्ट्रीय व विविध सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर करून समाजप्रबोधनाचे कार्य करण्यासाठी सुपरिचीत आहे. भूकंप , पूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती प्रसंगी मदतनिधी देऊन आपल्यापरीने खारीचा वाटा उचलून आपले सामाजिक दायित्व बजावण्याचं कामही हे मंडळ करीत असते. यंदा मंडळाचे हे ७३ वे वर्ष असून मंडळाची ७२वी वार्षिक सभा मंडळाचे विश्वस्त महेश पावसकर,प्रशांत सुर्वे,राजू नाईक यांंच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. या सभेत सन २०२४ ते सन २०२५ या वर्षासाठी कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली.कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे.अध्यक्ष- सुशील मनोज साळसकर कार्याध्यक्ष – सुनिल जुवळे. उप कार्याध्यक्ष – ऋषिकेश खोत, कल्पेश नागे, अक्षय गोसावी. उपाध्यक्ष -राहूल कदम,वैभव गवस,अभिनय राणे. सरचिटणीस- मंगेश घेगडे चिटणीस- शुभम घाटगे,सिद्धार्थ कदम,अभिषेक नलावडे. खजिनदार- संदीप मेंगडे.हिशोब तपासणीस- राकेश खानविलकर.
मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि आमदार यांनी विजयाची हंडी फोडत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विजयाचा एल्गार पुकारला. निमित्त होते राहुल नारायण कनल आणि जश वीरा यांच्या…