मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कृती आराखडा
मुंबई : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व चारही मतदारसंघांत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करावा. तसेच त्याची समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश…
