पोर्तुगीज काळापासून वसलेल्या आगरी, कोळी व आदिवासी समाजाच्या घरांसाठी स्वतंत्र धोरण- सरकार सकारात्मक!
मिरा-भाईंदर:मिरा-भाईंदरमधील ३०० ते ४०० वर्षांचा इतिहास असलेल्या जुन्या गावठाणांतील भूमिपुत्र आणि आदिवासी पाड्यांवरील नागरिकांच्या घरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव असीम…
