टॉर्चच्या प्रकाशात डॉक्टरांनी केली यशस्वी प्रसूती
डॉ.प्रीती करवंदे आणि डॉ. उत्कर्षा मनवर यांचे कौतुक अशोक गायकवाड रायगड-कर्जत : मुसळधार पावसामुळे मोहिली (ता. कर्जत, जि. रायगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ जुलै रोजी पहाटे साडे तीन वाजता एक…
डॉ.प्रीती करवंदे आणि डॉ. उत्कर्षा मनवर यांचे कौतुक अशोक गायकवाड रायगड-कर्जत : मुसळधार पावसामुळे मोहिली (ता. कर्जत, जि. रायगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ जुलै रोजी पहाटे साडे तीन वाजता एक…
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे सर्व अधिकाऱ्यांना निर्देश ठाणे (09): ठाणे शहरात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महापालिकेच्या सर्व प्रभागसमिती सहायक आयुक्तांची तातडीची बैठक घेतली. बैठकीत सर्व सहायक आयुक्तांना…
वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियानांतर्गत लावण्यात आली १५०० झाडे कल्याण : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या तर्फे व पद्मडॉ. दत्तात्रय धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती दिनानिमित्त कल्याण पूर्वेतील भाल टेकडी, भाल क्रिकेट मैदान, भाल गांव याठिकाणी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत एकूण १५०० झाडे लावण्यात आली. या अभियाना अंतर्गत प्रामुख्याने दीर्घायुषी व जास्त ऑक्सिजन देणाऱ्या भारतीय वृक्षांची लागवड केली आहे. या झाडांमुळे परिसरातील जैवविविधता वाढण्यास मदत होईल. अभियानास केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, उद्यान निरीक्षक तथा उपायुक्त संजय जाधव, बदलापूर वनविभाग अधिकारी संजय धारवणे, राजू शिंदे, वैभव वाळिंबे, वृक्ष प्राधिकरण समिती अध्यक्ष तथा नगरसेवक किरण भांगले, कल्याण वनविभाग अधिकारी निलेश आखाडे, आमदार राजेश मोरे, माजी आमदार नरेंद्र पवार, स्थानिक नगरसेवक निलेश खंबायत, कैलाश जोशी, पल्लवी जोशी, स्वप्नाली केणे, आकांक्षा भोईर, माजी नगरसेवक प्रकाश तरे, जगदीश तरे, मनविसे कल्याण शहर अध्यक्ष विनोद केणे तसेच भाल गावातील नागरिक, श्रीसदस्य, लोकप्रतिनिधी यांचा समावेश होता.
बातमी इम्पॅक्ट मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरानमध्ये पावसाळ्यात नालेमय बनलेल्या रस्त्यावरून पायी चालत जाणे किंवा ई रिक्षाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना ने आण करणे अत्यंत जिकिरीचे बनले होते.त्यामुळे ९ रोजी प्रसिद्ध…
सुदैवाने जीवितहानी टळली; कुटुंब बेघर, प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन कल्याण : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी कल्याण पूर्वेतील नेतिवली येथील टेकडीचा काही भाग अचानक खचला. टेकडीवरून कोसळलेल्या माती…
अशोक गायकवाड रायगड-अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये सावित्री, काळ, पाताळगंगा, अंबा आदी महत्वाच्या नद्या वाहतात. ऐन पावसाळ्यात या नद्यांमधील गाळामुळे पाण्याची पातळी धोकादायक रीतीने वाढून यातील पाणी नदीकाठच्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये, शहरामध्ये…
देशी वृक्षप्रजातींना प्राधान्य देण्याची मागणी अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे शहरात पावसाळा सुरू होताच झाडे उन्मळून पडणे, मोठ्या फांद्या तुटणे आणि त्यामुळे वाहतूक तसेच जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.…
रामसेतू पुलाला पाण्याचा स्पर्श हरिभाऊ लाखे नाशिक : शहरात गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र, मंगळवारी (दि. ७) रात्री नाशिकला पावसाने चांगलेच झोडपून काढले. अवघ्या काही तासांत तब्बल…
रमेश औताडे मुंबई : रमाबाई नगर पोलीस गोळीबार भीम सैनिक स्मृती दिनानिमित्त घाटकोपर येथे अभिवादन सभा तसेच त्या शहिद भीम सैनिकांचे आर्थिक पुनर्वसन, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी,…
अनिल ठाणेकर ठाणे: ठाणे शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी २०० हून अधिक लॉटरी दुकानांमधून कोणत्याही राज्य सरकारची मान्यता नसलेली बेकायदा लॉटरी सुरू आहे. मुंब्रा येथील एका व्यक्तीकडून संपूर्ण नेटवर्क सुरू असून,…